कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे गोवा राज्यात हाहाःकार !

दिवसभरातील ५ मृतांपैकी मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात २ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते.

जैन धर्मियांसह सर्व साधू-संतांना तातडीने लसीकरण करण्यात यावे ! – गुजराती समाज महासंघाची आरोग्य राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सर्व संसार यांचा त्याग करून धर्माची दीक्षा घेणार्‍या साधू, संत, साध्वी यांच्याकडे आधार कार्ड अथवा अन्य कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही.

पाकच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुद्वेष शिकवण्यात येतो ! – बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळ

बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळाने १२ एप्रिल या दिवशी यू ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये पाकिस्तानमधील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात शिकवण दिली जात आहे, असे दाखवण्यात आले आहे.

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी ज्योतिर्लिंग असणार्‍या बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

हिंदूंच्या मंदिरात कुणी जावे आणि जाऊ नये, याची आचारसंहिता राष्ट्रीय स्तरावर बनवणे आवश्यक झाले आहे. केवळ राजकीय लाभासाठी मंदिरात येणार्‍या अन्य धर्मियांवर बंदी घालणे अपरिहार्य आहे !

शिवपुरी (मध्यप्रदेश) येथील कोरोनाबाधित रुग्णाला लावलेला ऑक्सिजन काढल्यामुळे त्याचा मृत्यू !

या रुग्णालयातील संबंधित अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या १० दिवसांपासून प्रतिदिन १ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशामुळे अनेक ठिकाणी आरोग्यव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.

(म्हणे) ‘ज्यांचे वय झालेले असते, त्यांना मरावेच लागते !’

अशा प्रकारचे विधान करणारे मंत्री जनतेप्रती किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते ! कोरोनासारख्या संकट काळात शासनकर्ते, प्रशासन जनतेचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याने आता जनतेने देवाची आराधना करणेच आवश्यक आहे !

संस्कृतला राष्ट्रभाषा करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रस्ताव होता ! – सरन्यायाधीश शरद बोबडे

डॉ. आंबेडकर यांची इच्छा सरकार आता तरी पूर्ण करणार का ?

हरिद्वारचे अहिंदूंपासून रक्षण करणे आवश्यक ! –  स्वामी अवधेशानंद, जुना आखाडा

साधूसंतांची भूमी हडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी एक कंपू कार्यरत आहे. याविषयी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली ! – चंद्रकांत पाटील, भाजप

रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’