देशात गेल्या ३ वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये जवळपास तिपटीने वाढ ! – संसदीय समितीचा अहवाल
ही आहे माहिती आणि तंत्रज्ञानाची दुसरी समाजघातकी बाजू ! एरव्ही आधुनिकतेचा डंका पिटणार्या प्रशासनाला सायबर गुन्ह्यांचा छडा लावणारी प्रभावी यंत्रणा अद्याप निर्माण न करता येणे लज्जास्पद !