उत्तरकाशीमधील शिखरावर झालेल्या हिमस्खलनामुळे १० जणांचा मृत्यू, तर १८ जण बेपत्ता

मृत आणि बेपत्ता असणारे सर्व जण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रूपचा भाग होते. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि ७ प्रशिक्षक यांचा समावेश होता.

केदारनाथ मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर हिमस्खलन

केदारनाथ मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. सुदैवाने मंदिराला कुठलीही हानी पोचली नाही, अशी माहिती ‘श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती’चे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिली.

अंकिता भंडारी हत्येच्या प्रकरणात भाजपच्या नेत्याच्या मुलाला अटक

‘रिसॉर्ट’चा मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहव्यवस्थापक अंकित गुप्ता यांच्यावर तरुणीच्या हत्येचा आरोप आहे.

उत्तरप्रदेशप्रमाणे आता उत्तराखंडमध्येही मदरशांचे सर्वेक्षण होणार !

एकेका राज्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारने देशपातळीवरच असा निर्णय घेतला पाहिजे, असेच जनतेला वाटते !

उत्तराखंडमध्ये मुसलमान तरुणाने केली हिंदु मुलीची गळा चिरून हत्या

अंजली आर्य या हिंदु मुलीचे बेपत्ता होण्याचे गूढ उकलतांना उत्तराखंडच्या नैनिताल पोलिसांनी तिचा प्रियकर महंमद यामीन अहमद याला अटक केली आहे. अंजनी हिने विवाहासाठी विचारल्याने यामीन याने तिची गळा चिरून हत्या केली होती.

भारतीय सैन्यात ‘अमित’ बनवून भरती होण्याचा प्रयत्न करणार्‍या ताहिर खान याला अटक  

आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’साठीच मुसलमान तरुण ‘हिंदु’ असल्याची बतावणी करत होते. आता ते देशविरोधी कृत्य करण्यासाठीही या मार्गाचा वापर करत आहेत, हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे !

सनातन परंपरेच्या माध्यमातून भारताला ‘विश्‍वगुरु’ बनवू ! – योगऋषी रामदेवबाबा

रामदेवबाबा यांनी मदरशावर राष्ट्रध्वज फडकावला

उत्तराखंडमधील जिम कार्बेट अभयारण्यात बांधल्या आहेत अवैध मजारी !

अशा मजारी बांधेपर्यंत प्रशासन आणि वनाधिकारी काय करत होते ? आणि आतातरी त्यावर कारवाई होणार का ? असे प्रश्‍न उपस्थित होतात ! राज्यातील भाजप सरकारने याची चौकशी करावी, असे हिंदूंना वाटते !

वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही कोरोना होणे, हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश ! – योगऋषी रामदेवबाबा

वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही जर कोरोनाचा संसर्ग होत असेल, तर हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश आहे, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. ते एका आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलत होते.

बागेश्वर (उत्तराखंड) येथे अचानक रडू आणि किंचाळू लागले शाळेतील विद्यार्थी !

याची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी न करता याच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे अशा त्रासांपासून रक्षण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !