Ram Mandir Ayodhya : रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी ४ सहस्र संत-महंतांना पाठवण्यात आले निमंत्रण !

रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सव २२ जानेवारी २०२४ या  दिवशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मंगल सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने देशभरातील ४ सहस्रांहून अधिक संत-महंतांना निमंत्रणे देण्यात येत आहेत.

Shri Krishna Janmabhoomi : श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी न्यायालयात याचिका करणारे सत्यम पंडित यांना ठार मारण्याची धमकी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे धमकी !

उत्तरप्रदेशमध्ये मशिदीत मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

एका मशिदीत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मौलवी मुनताजीर आलम याला अटक केली.

UNESCO Pakistan : ‘युनेस्को’ने हिंदु मंदिरांच्या संरक्षणाचे काम पाक सरकारकडून काढून घेऊन स्वत:कडे घ्यावे ! – दारा शिकोह फाऊंडेशन

अलीगड येथील ‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

राष्ट्रसेवा ही योगी बनून केली पाहिजे, भोगी होऊन नव्हे ! – प.पू. प्रेमानंद महाराज

आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्र हे आपल्यासाठी देव आहे. तुम्ही तपाच्या माध्यमातून भजनाद्वारे (नामजपाद्वारे) लाखो लोकांची बुद्धी शुद्ध करू शकता. एक भजन लाखो लोकांचा उद्धार करू शकते. तुम्ही भजन करा, इंद्रियांवर विजय प्राप्त करा आणि राष्ट्रसेवा करा. राष्ट्राच्या सेवेसाठी प्राण समर्पित करा.

उत्तरप्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ : भ्रमणभाषवर बंदी

उत्तरप्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला २८ नोव्हेंबपासून प्रारंभ झाला आहे.

गाझियाबादमध्ये एका मुसलमान दांपत्याची स्वेच्छेने घरवापसी !

आसिफ झाले आकाश चौहान, तर पत्नी सुमैया आता प्रिया म्हणून संबोधल्या जाणार ! गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील एका मुसलमान दांपत्याने इस्लामचा त्याग करून घरवापसी केली. त्यामुळे पती आसिफने आकाश चौहान नाव धारण केले असून त्यांची पत्नी सुमैया खातून आता प्रिया नावाने ओळखली जाईल. या दांपत्याने येथील एका मंदिरात शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांच्या वातावरणात ‘जय श्री … Read more

आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले !

उत्तरप्रदेश पोलीस असे करू शकतात, तर देशातील अन्य राज्यांतील पोलीस असे का करू शकत नाहीत ? ते मुसलमानांना घाबरतात का ? कि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष त्यांना असे करू देत नाहीत ?

सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी मागितला ३ आठवड्यांचा वेळ

ज्ञानवापीचा सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर करण्याची मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर ‘ज्ञानवापी संकुलात नेमके काय आहे ?’, हे कळणार आहे.

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाकडून आय.एस्.आय.च्या २ हस्तकांना अटक

अशा देशद्रोह्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !