आद्यशंकराचार्यांनी चारही दिशांना पीठाधिशांना नेमून अद्वैत तत्त्वज्ञानाची परंपरा अखंडपणॆ चालू ठेवली ! – प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे
आद्यशंकराचार्य यांनी केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून ४ दिशांना केलेली मठांची स्थापना, असे असाधारण कार्य केले.