ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
‘ग्रामस्थांनी शांतता राखून प्रशासनाला त्यांचे काम करण्यासाठी सहकार्य करावे. या प्रकल्पाविषयी ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल’, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.