पंतप्रधानांना गुजरात राज्याविषयी प्रेम असेल, तर आपल्याला मराठी भाषेविषयी प्रेम का नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’चा पहिला पुतळा हा गुजरात येथे बांधण्यात आला. ‘ड्रीम सिटी प्रोजेक्ट’ आणि हिर्‍यांचा व्यापारही गुजरात राज्यात न्यावासा वाटतो.

२५५ दिवसांपासून आंदोलनाची नोंद न घेतल्याने उपोषणस्थळीच आंदोलनकर्त्याची आत्महत्या !

‘माझ्या मरणाला सरकार उत्तरदायी आहे; परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलनाची चळवळ बंद करू नये, हीच माझी शेवटची इच्छा’, अशी चिठ्ठी लिहून उपोषण मंडपातच गळफास घेऊन आंदोलनकर्त्याने आत्महत्या केली.

अमेरिकेत मराठी शाळा चालू; पण महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होणे खेदजनक ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

शिक्षण विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ?

विदर्भ-मराठवाडा येथील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन, तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले ६ किलो सोने ‘डी.आर्.आय.ने’ जप्त केले !

महिलांनी अशा गोष्टींमध्ये पुढाकार घेणे दुर्दैवी !

मराठवाड्यातील भक्ताकडून श्री विठ्ठलाला ८२ तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण !

श्री विठ्ठलाला सोन्याची घोंगडी अर्पण करणारे भक्त कलियुगात असणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराकच !

वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, घटनातज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचे ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

जिल्ह्यातील अंतरवाली येथे पोचताच मनोज जरांगे यांनी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मंत्री छगन भुजबळ यांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचाही गैरसमज दूर होईल. आरक्षण देत असतांना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाचा लाभ होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, गाफील राहिले, तर आंदोलन फसते. आपण सावध आहोत. एक घाव दोन तुकडे केल्याविना होत नाही. सरकारने कायदा केला. त्यांचे कौतुक केले; पण त्याची कार्यवाही होईपर्यंत आपण सावध रहायचे आहे.

विश्‍वास तोडणारे देश जिंकण्याच्या गप्पा मारत आहेत ! – केशव उपाध्ये, प्रवक्ते, महाराष्ट्र भाजप

लोकांमध्ये जाण्यापूर्वीच विश्‍वास तोडणारे देश जिंकण्याच्या गप्पा मारत आहेत, अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.