कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी कारवाईस प्रारंभ !
बहुचर्चित अतिक्रमण विरोधी कारवाई ११ फेब्रुवारी या दिवशी चालू करण्यात आली आहे. कपिलतीर्थ मार्केट पासून चालू झालेल्या या कारवाईने संपूर्ण ताराबाई रस्ता अतिक्रमणमुक्त झाला आहे.
बहुचर्चित अतिक्रमण विरोधी कारवाई ११ फेब्रुवारी या दिवशी चालू करण्यात आली आहे. कपिलतीर्थ मार्केट पासून चालू झालेल्या या कारवाईने संपूर्ण ताराबाई रस्ता अतिक्रमणमुक्त झाला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चालू झालेल्या कोरोना लसीकरणातील ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १ सहस्र ७०० पैकी १ सहस्र २७२ जणांना आजपर्यंत ही लस देण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा भाजप म्हणजेच राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली येथे दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे सखोल अन्वेषण केले जाईल असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या अन्वेषणाविषयी विचारले असता केले.
गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम : विविध माध्यमांतून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !
चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोला निधी देण्यात आला नव्हता;
संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे.
महिलेलाच मुलगा हवा असल्याने पुरुषांपेक्षा महिलांचे मन वळवणे अधिक कठीण
राज्य सरकारने उद्योगांकडून पाणीपट्टी तसेच विजेचा वापर झाला नसतांनाही वीजदेयक सक्तीने वसूल केले.
क्षाचे मिंधे असलेल्या वडेट्टीवार यांच्या डोळ्यांवर पट्टी असली, तरी पात्र कोण आणि अपात्र कोण, हे जनतेला ठाऊक आहे ! हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनीच देशातून हद्दपार करायला हवे !