
मुंबई – शरजील उस्मानी यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भादंविचे ‘२९५ अ’ हे विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे कलम पद्धतशीरपणे वगळण्यात आले. शरजील उस्मानी याला जामीन मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे साहाय्य आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबूकवरून केला आहे.
सत्ता वाचविण्यासाठी आणखी किती लोकांना तुम्ही वाचविणार?
Posted by Devendra Fadnavis on Thursday, March 18, 2021
या फेसबूक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, ‘‘आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले की, शरजील उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असला, तरी त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणू. प्रत्यक्षात तो जबाब देऊन गेला. महाविकास आघाडी सरकारने काय केले ? माननीय उद्धवजी सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार ?’’
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !