कर्नाटकात मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू
कर्नाटक राज्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कर्नाटक राज्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आजकाल प्रत्येकच क्षेत्रात भ्रष्टाचार होत आहे, याविरुद्ध लढण्यासाठी आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे. अशा अनेक घटनांना सामोरे जाण्यासाठी अधिवक्त्यांनी साधना करणे, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक आहे.
एका उद्योजकाकडून ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ चिकोडीचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार शंडुरी आणि विभागीय साहाय्यक अधिकारी प्रदीप ममदापूर या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
अन्याय आणि शांतता एकाच वेळी नांदू शकत नाहीत ! हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ एकदाचा रहित करून हिंदूंची सर्व मंदिरे त्यांच्या स्वाधीन केली पाहिजेत !
बजरंग दलाच्या शिबिरार्थिंना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देण्यात आले असून कुणालाही शस्त्रे पुरवण्यात आलेली नाहीत. काँग्रेसने मात्र यास विरोध केला
अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई केली पाहिजे !
मल्याळ्ळी अभिनेत्री सुहाना १२ मे या त्यांच्या २२ व्या जन्मदिनाच्या रात्री कोळिकोडे येथील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. पतीनेच त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असून पतीकडून त्यांचा छळ होत असल्याचा दावा केला आहे.
विधेयक विधानसभेत संमत होईपर्यंत अध्यादेशाच्या स्वरूपात लागू होणार !
सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .
ही कार्यवाही कुणीतरी आंदोलन केल्यावर असू नये, तर न्यायालयाच्या आदेशानंतर ती तत्परतेने झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !