कोरेगाव भीमा एल्गार परिषद प्रकरण

मुंबई – कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.) न्यायालयाने ५ सप्टेंबर या दिवशी फेटाळला आहे. गौतम नवलखा यांना ‘एल्गार परिषद’ प्रकरणी एप्रिल २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. ‘नवलखा यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना औषधोपचारासाठी जामीन संमत करण्यात यावा’, अशी विनंती त्यांच्याकडून न्यायालयाला करण्यात आली होती; मात्र यापूर्वीच न्यायालयाने ही विनंती नाकारली होती.
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !