ठाणे जिल्ह्यात १८ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !
दोन्ही मिरवणुकांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागांत १८ सहस्र पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
दोन्ही मिरवणुकांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागांत १८ सहस्र पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
वाहतूक पोलीस मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील इतर १७ रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकींसाठी सकाळी ७ वाजल्यापासून बंद ठेवणार आहेत, तर १० ठिकाणची वाहतूक इतर रस्त्यांना वळवण्यात आली आहे.
डीजे’सारखी मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा वापरून आपणच उत्सवांचे पावित्र्य नष्ट करत आहोत, हेही मंडळांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याही पुढे जाऊन अशातून झालेल्या तरुणाच्या मृत्यूचे दायित्व आता कोण घेणार ?
श्री. घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, २१ फुटी किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करावे. प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा आणि त्याचसमवेत पंचगंगा घाटावर युद्धपातळीवर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
गणेशमूर्ती विसर्जनावरून आगपाखड करणारे पर्यावरणप्रेमी नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जाते, याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !
कारवाई करण्यात आलेल्या ६१ जणांना २७ ते २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सातारा तालुक्यात थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.
मुळात वहात्या पाण्यात विसर्जन करणे, हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. असे असतांना प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्ती विसर्जन न करता त्यांचा पुनर्वापर करणे हे अक्षम्य आहे आणि पुनर्वापरासाठी घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची विक्री करण्याची अनुमती देणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी असेच भाविकांना वाटते !
भाविकांनी श्रद्धेने दान दिलेल्या श्री गणेशमूर्तींची पुढे कशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते ? याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे भाविकांनी श्री गणेशमूर्ती दान न देता शास्त्रानुसार नदीत विसर्जितच कराव्यात. त्यामुळे श्री गणेशमूर्तीची होणारी विटंबना तरी टळेल !
अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट मंडळ, हुतात्मा बाबू गेणू गणपति मंडळ आणि श्री जिलब्या मारुति गणेश मंडळ ट्रस्ट ही पुणे येथील मानाची गणपति मंडळे सायंकाळी ६ वाजल्यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.
या लेखामध्ये निसर्ग, तसेच पशूपक्षी आणि मानव यांच्यासाठी हानीकारक, प्रसंगी जीवघेणे अशा विविध प्रकारच्या प्रदूषणांचा विचार केला आहे. तसेच हिंदूंचे आराध्य असलेल्या गणरायाच्या भावभक्तीने पुजलेल्या मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन केल्याने प्रदूषण होते का ? यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सर्वसामान्य हिंदूंची कशी दिशाभूल होते आणि त्याला तो कसा फसतो ? ते या लेखातून लक्षात येईल.