सध्याच्या काळात आरोग्य कसे सांभाळणार ?

पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्‍या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते, ती म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे.

वात दोष वाढण्यामागील कारणे आणि उपाययोजना

स्वभावाची रुक्षता, स्वभाव लगोलग पालटत रहाणे, मनाची चंचलता, एका गोष्टीवर मन स्थिर न होणे, निर्णय घेण्याची क्षमता न्यून होणे, कुठल्याही गोष्टीचा अधिक ताण येणे, ही सगळी वाताची मनावर दिसणारी लक्षणे आहेत. सध्याच्या युगात त्या मानाने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असणारा दोष म्हणजे वात दोष !

सांध्याचे त्रास वाढवणार्‍या गोष्टींवरील दैनंदिन उपचार

प्रतिदिन अशा काही करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्यामुळे सध्याच्या विशेषतः सांध्याचे त्रास वाढवणार्‍या सर्व दिनचर्येच्या तोट्यांना आळा बसेल.

रखरखता उन्हाळा प्रकृती सांभाळा !

उन्हातून आल्यावर लगेचच गार पाणी वा सरबत पिणे टाळावे. जड अन्न खाऊन लगेच उन्हात जाणे टाळावे. उन्हातून वातानुकूलित भागामध्ये किंवा वातानुकूलित भागामधून एकदम उन्हात जाणे टाळावे.

उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी

उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात.

वसंत ऋतूत अधूनमधून कडुनिंब खाण्याचे आणि कडू रस ग्रहण करण्याचे कारण

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद सगळ्यांनीच ग्रहण केला. यानिमित्ताने वसंत ऋतूत कडू रस ग्रहण करण्याविषयीचे विश्लेषण येथे देत आहे.

सद्गुण

एखादी व्यक्ती कुठल्याही अडचणीतून एखादे यश संपादन करते, तेव्हा त्या प्रवासात तिच्या मनाला झालेले त्रास तिची तीच जाणत असते.

ताक थंड आणि प्रकृतीला चांगले म्हणून ते उन्हाळ्यात सतत पिऊ नका !

‘एका रुग्णाने सांगितले, ‘‘डॉक्टर तुम्ही ताक एकदम न्यून करायला सांगितले आणि माझ्या पचनाच्या निगडित आंबट घशाशी येणे, जळजळ या तक्रारी पूर्णच थांबल्या. ताकानेही त्रास होतो, हे ठाऊक नव्हते. ते प्रकृतीला चांगले असते, उत्तम ‘प्रो-बायोटिक्स’आहे. त्यामुळे कायम भरपूर प्यावे, असेच वाचले होते.’’

वसंत ऋतूत काय खावे ? आणि काय खाऊ नये ?

मार्च आणि एप्रिल (वातावरण लक्षणांप्रमाणे थोडे पुढे मागे) या कालावधीत सूर्याच्या उष्णतेने थंडीत गोठलेला कफ बाहेर यायला प्रारंभ होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे आजार बळावतात.

प्रतिदिनच्‍या दिनक्रमात पाळता येण्‍यासारखे काही नियम

सकाळी ६ वाजण्‍याच्‍या आत उठावे. पोट साफ झाल्‍यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्‍यावे.