किडनी स्टोन : आयुर्वेदाचे उपचार तुमचे पैसे वाचवतात !
अनेकदा आयुर्वेदाची औषधे महाग असतात वगैरे चर्चा रंगतात. या विषयावर मी यापूर्वी लिहिले आहेच; पण आज याचाच दुसरा पैलू पाहूया तो, म्हणजे आयुर्वेद तुमचे पैसे कशा प्रकारे वाचवतो. . .
अनेकदा आयुर्वेदाची औषधे महाग असतात वगैरे चर्चा रंगतात. या विषयावर मी यापूर्वी लिहिले आहेच; पण आज याचाच दुसरा पैलू पाहूया तो, म्हणजे आयुर्वेद तुमचे पैसे कशा प्रकारे वाचवतो. . .
आधुनिक वैद्यकशास्त्रात आजार बरे करण्याचे उपचार असले, तरी आजारच होऊ नये आणि निरोगी कसे रहावे ? हे आयुर्वेदाने सांगितले आहे. निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद दिशादर्शक आहे
भगवान परशुराम आणि केरळची अष्टवैद्य परंपरा यांचा संबंध अत्यंत प्राचीन अन् सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. ‘भगवान परशुरामाने कोकण आणि केरळ यांची भूमी समुद्रातून बाहेर काढली’, अशी पौराणिक मान्यता आहे.
आपल्या सत्यासाठी, आपल्या मूल्यांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी नॅरेटिव्हची लढाई केवळ लढणे नाही, तर ती जिंकणे, ही काळाची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, ‘इतिहासाची पाने त्यांनीच लिहिली आहेत, ज्यांनी नॅरेटिव्हवर राज्य केले आहे !’
आठवड्यातील कोणताही एक वार ठरवून घ्या. आपल्या प्रिय / इष्ट देवतेचा असला, तरी चालेल. त्या दिवशी प्रत्येक आठवड्याला आपल्या जवळच्या मंदिरात जाण्याची शिस्त लावून घ्या. हे करतांना आधी स्वतःचे कुटुंब आणि नंतर मित्रपरिवार..
एकदा आलेले नैराश्य झटकून हनुमान पुन्हा सीतामातेच्या शोधासाठी सज्ज झाले. अगदी चार अंगुळेही जागा शिल्लक रहाणार नाही इतका शोध त्यांनी घेतला, तरीही सीतामाई काही मिळेना.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना पंचमहाभूते असे म्हणतात. हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे.
सध्या मुद्दामहून एक गैरसमज पसरवला जात आहे, ‘स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांची हत्या गुढीपाडव्याच्या दिवशी झाली; म्हणून ब्राह्मणांनी गुढी उभारणे चालू केले. त्यामुळे या दिवशी कुणीही नवीन वर्ष साजरे करू नये.’ अर्थात् या गैरसमजाचे जन्मदाते कोण आहेत ?, हे सांगणे सूज्ञास न लगे !
साधारण ५ सहस्र वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या काळात मानवाला केवळ शस्त्रक्रियेचेच नाही, तर आरोग्याच्या स्वच्छतेचे (‘सॅनिटायझेशन’चे) महत्त्वही पटले होते. लोथल आणि हडप्पा येथील उत्खननांत काही अशी साधने सापडली आहेत
विज्ञानाच्या जगात आज ‘पुरावा आधारित धोरण’ ठरवतांना ‘रँडमाईज्ड कंट्रोल्ड ट्रायल्स’ ला सर्वोच्च स्थान दिले जाते. याला ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानले गेल्यामुळे इतर कोणत्याही प्रकारच्या निरीक्षणांना किंवा अनुभवांना दुय्यम मानण्याची एक घातक प्रवृत्ती संशोधकांमध्ये निर्माण झाली आहे.