वीजचोरी केल्याप्रकरणी ३ कारखान्यांना ८४ लाख ८४ सहस्र रुपयांचे वीजदेयक आकारले !
वीजचोरी केलेल्यांना दंडासमवेत कठोर शिक्षा होणेही आवश्यक आहे !
वीजचोरी केलेल्यांना दंडासमवेत कठोर शिक्षा होणेही आवश्यक आहे !
पकडल्या जाणार्या चोरांवर तत्परतेने कठोर कारवाई होत नसल्यामुळे चोरांचे फावते !
गेले काही वर्षे शेतकर्यांच्या गायी चोरीला जात होत्या; आता बैलही चोरीला जात आहेत. चोर कोण आहेत ?, हे पोलिसांना माहीत नसेल असे नाही. पोलिसांना ठोस कारवाईच करायची नाही, हे सत्य आहे !
शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षारक्षकांचा वावर असतांनाही वैद्यकीय अधिकार्यांच्या घरात चोरी होत असेल, तर शहरातील सर्वसामान्य लोकांची घरे सुरक्षित असतील का ?
मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्यांवर संस्कारही नाहीत आणि कायद्याचा धाकही नाही, हे गंभीर आहे.
हिंदूंच्या मंदिराची वाढती असुरक्षितता !
अशा चोरांना कठोर शिक्षा केल्याविना चोरीच्या घटनांना आळा बसणार नाही !
जिल्ह्यातील शहागड येथे २८ ऑक्टोबर या दिवशी बुलढाणा अर्बन पतसंस्थेत बंदुकीचा धाक दाखवत ३ दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि दागिने, असा ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणातील २ दरोडेखोरांना २४ घंट्यांत पकडून अटक केली आहे.
चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला आहे.