अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार
आतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !
आतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !
‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे.
अशा असंख्य चकमकी करूनही जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही. यासाठी त्याची शिकवण देणारे, तसेच आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट करणे, हाच मूलगामी उपाय आहे, हे भारतीय शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?
जिहादी आतंकवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हत्येचे दायित्व घेतले, पोलिसांकडून हे आतंकवादी आक्रमण नसल्याचे स्पष्टीकरण !
पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया पहाता तेथे आताच राष्ट्रपती राजवट लावून खलिस्तानवाद्यांची कीड कायमची नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !
धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.
दाऊद इब्राहिमविषयी सहानुभूती दाखवत माओवाद्यांकडून आतंकवाद्यांचे समर्थन !
दसर्याला भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यक्रमांत हातबाँब फेकून करणार होते आक्रमण !
सोमालिया देशातून हा संदेश पाठवण्यात आला होता. धमकीच्या ईमेलनंतर स्थानिक पोलिसांसह आतंकवादविरोधी पथक, बाँबशोधक आणि नाशक पथक यांनी विमानाची पडताळणी केली.
देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करू पहाणार्या जिहाद्यांना तात्काळ कठोर शिक्षा सुनावून त्याची प्रभावी कार्यवाही करा !