
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन आतंकवाद्यांना ठार मारले. ९ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा सुरक्षादलांना अनंतनागमधील तंगपावा भागात आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी नाकाबंदी करून शोधमोहीम चालू करण्यात आली. त्या वेळी अचानक आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. चकमकीत १० ऑक्टोबरच्या सकाळी २ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले.
Big win for Forces; Two LeT #terrorists killed in #AnantnagEncounter | #JammuKashmir News https://t.co/Z1jE9ItFZ9
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 10, 2022
गेल्या आठवड्यातच जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ वेगवेगळ्या चकमकींमध्ये ४ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या ! |
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप