असुरक्षित मुंबई !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुंबई येथून कर्णावती (अहमदाबाद) येथे जाणारे ‘इंडिगो’ आस्थापनाचे विमान बाँबने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल आला आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री हा मेल आला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानाची संपूर्ण पडताळणी केली असता विमानामध्ये कोणतीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याची निश्चिती केल्यानंतर विमान सोडण्यात आले.
सोमालिया देशातून हा संदेश पाठवण्यात आला होता. धमकीच्या ईमेलनंतर स्थानिक पोलिसांसह आतंकवादविरोधी पथक, बाँबशोधक आणि नाशक पथक यांनी विमानाची पडताळणी केली. रात्री ९.३० वाजता हे विमान कर्णावतीला निघणार होते; मात्र विमानाची पडताळणी करण्यात आल्यानंतर रात्री १० वाजून ५८ मिनिटांनी हे विमान कर्णावतीला रवाना झाले.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’