कर्नाल (हरियाणा) येथे ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक !

कर्नाल (हरियाणा) येथे ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक !

पुन्हा मोठ्या प्रमाणात चालू झालेली खलिस्तानी आतंकवाद्यांची वळवळ ठेचून काढण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

मलेरकोटला (पंजाब) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडकावण्यात आले खलिस्तानी झेंडे !

मलेरकोटला (पंजाब) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडकावण्यात आले खलिस्तानी झेंडे !

अशा देशद्रोह्यांना पकडून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावा !

अफगाणिस्तानमधील बाँबस्फोटांत ३० जण ठार

अफगाणिस्तानमधील बाँबस्फोटांत ३० जण ठार

२९ एप्रिल या दिवशी २ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांत ३० जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले. यांतील एक बाँबस्फोट एका मशिदीत नमाजपठणाच्या वेळी झाला. यात २० जण ठार झाले. दुसरा स्फोट एका घरात झाला.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

एजाज हाफिज आणि शाहिद अयुब ही ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमधून ६४ सहस्र ८२७ हिंदु कुटुंबांना पलायन करावे लागले ! – केंद्र सरकार

पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमधून ६४ सहस्र ८२७ हिंदु कुटुंबांना पलायन करावे लागले ! – केंद्र सरकार

‘यातील किती कुटुंबियांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले आणि किती जणांचे करणे शेष आहे ?’, ‘त्यात काय अडचणी आहेत अन् सरकार त्यावर काय उपाययोजना करत आहे ?’, यांची माहितीही सरकारने दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

पाकमध्येच नव्हे, तर भारतातही बहुतांश ठिकाणी असेच आहे !

पाकमध्येच नव्हे, तर भारतातही बहुतांश ठिकाणी असेच आहे !

पाकिस्तानमध्ये सध्या ४० सहस्र मदरशांतून आतंकवादी निर्माण होत आहेत. हे आतंकवादी भारतात आतंकवादी कारवाया करतात, असा अहवाल अमेरिकेतील ‘बाल्टीमोर पोस्ट एग्झामिनर’ या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

धर्म आणि माध्यमे यांचा भारताच्या विरोधात होणारा धोकादायक वापर !

धर्म आणि माध्यमे यांचा भारताच्या विरोधात होणारा धोकादायक वापर !

संपूर्ण विश्वात केवळ भारतच देश असा आहे, जेथील काही माध्यमे आणि फुटीरतावादी लोक आपल्याच देशाला खाली पाडण्यात गुंतलेले आहेत. हे लोक माध्यमे आणि धर्म यांचे ‘कॉकटेल’ सिद्ध करून आपल्याच देशाला कमजोर करत आहेत.

आसाममध्ये १६ जिहादी आतंकवाद्यांना अटक

आसाममध्ये १६ जिहादी आतंकवाद्यांना अटक

आतंकवाद्यांना आता फासावर लटकवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

पाकमधील मदरशांद्वारे भारतात आतंकवादी कारवाया ! – अमेरिकेच्या संस्थेचा अहवाल

भारतातील एखादी संस्था अशा प्रकारचा अहवाल का बनवू शकत नाही ? त्या असा अभ्यास का करत नाहीत ? भारत सरकारनेही अशा प्रकारची माहिती घेऊन तो जागतिक स्तरावर प्रसारित केला पाहिजे !

‘अल सुफा’ संघटनेचे धागेदोरे संभाजीनगर येथेही असल्याचा मध्यप्रदेश ‘ए.टी.एस्.’ला संशय !

‘अल सुफा’ संघटनेचे धागेदोरे संभाजीनगर येथेही असल्याचा मध्यप्रदेश ‘ए.टी.एस्.’ला संशय !

जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात पुढे आले आहे.