
नवी देहली – केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमध्ये ६४ सहस्र ८२७ काश्मिरी हिंदु कुटुंबांना १९९० च्या दशकात काश्मीर सोडून जम्मू, देहली आणि देशातील अन्य ठिकाणी पलायन करण्यास बाध्य व्हावे लागले.
The Union Ministry of Home Affairs (MHA) has claimed that 64,827 #KashmiriPandit families had to leave #Kashmir in the 1990s due to #Pakistan-sponsored terrorism. Such families settled in #Jammu, #Delhi and other parts of the countryhttps://t.co/K1v8Go8dER
— The Tribune (@thetribunechd) April 27, 2022
गृह मंत्रालयाच्या वर्ष २०२०-२१ च्या वार्षिक अहवालानुसार १९९० चे दशक आणि २०२० च्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादामुळे १४ सहस्र ९१ नागरिक आणि ५ सहस्र ३५६ सैनिक यांचा मृत्यू झाला. या अहवालात असेही म्हटले आहे की, आतंकवादामुळे हिंदूंसह काही शीख आणि मुसलमान कुटुंबांनाही काश्मीर सोडून पलायन करावे लागले होते.
संपादकीय भूमिका‘यातील किती कुटुंबियांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले आणि किती जणांचे करणे शेष आहे ?’, ‘त्यात काय अडचणी आहेत अन् सरकार त्यावर काय उपाययोजना करत आहे ?’, यांची माहितीही सरकारने दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! |
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न