Jamaat E Islami Ban : बांगलादेशात ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेवर बंदी
बांगलादेशात जिहादी संघटनांवर तात्काळ बंदी घातली जाते; मात्र भारतात यासाठी जनतेला अनेक वर्षे मागणी करावी लागते !
बांगलादेशात जिहादी संघटनांवर तात्काळ बंदी घातली जाते; मात्र भारतात यासाठी जनतेला अनेक वर्षे मागणी करावी लागते !
लेबनॉनमधील भारतीय नागरिकांनी बाहेर न पडण्याचा भारताचा सल्ला !
पोलिसांनी आक्रमण करणार्याला अटक केली आहे. या आक्रणामागील त्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नसला, तरी पोलिसांनी हे ‘जिहादी आतंकवादी आक्रमण’ असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
हे ड्रग पश्चिम आफ्रिकन देश सिएरा लिओन आणि नायजर येथे निर्यात केले जात होते. ‘ट्रामाडॉल’ हे फायटर ड्रग म्हणून ओळखले जाते.
पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केला दावा
कारगिल युद्ध भारतावर लादणारे मुशर्रफ सन्मानपात्र वाटणार्या साम्यवाद्यांना कायमचे पाकमध्ये पाठवा !
कुणाचे खेळाचे मनोरंजन भागवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही भारतीय सैनिकांचे बलीदान विसरणार नाही, अशी आपली भारतीय म्हणून भूमिका असायला हवी. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची इच्छा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात भारतीय सैन्यदलाचे सैनिक वीरगतीला प्राप्त होत आहेत. तरी येथील आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्या पाकिस्तानवर कारवाई करण्यास भारत विलंब करत आहे, असेच सर्वसामान्य भारतियांना वाटते !
आतंकवादाच्या वाढत्या वर्चस्वाच्या विरोधात सर्वच राष्ट्रांनी कृतीशील पावले उचलल्यास विश्व आतंकवादमुक्त होईल !
मी आतंकवाद्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. कारगिल युद्धाच्या २५ व्या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले.