(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ –  मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सत्ताधारी भाजपच्या व्यतिरिक्त कुणीच जाहीररित्या विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या ! विरोध न करणारे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी उद्या भारतात ‘तालिबानी राजवट’ येण्यासाठी धर्मांधांना साहाय्य केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

काबुलमधील भारतीय दूतावासातील कर्मचारी आणि नागरिक यांना सुरक्षितरित्या भारतात आणले !

भारतीय वायूदलाच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ या विमानातून या सर्वांना आणण्यात आले. यात राजदूतांसमवेत १२० जणांचा समावेश आहे

बांगलादेशचेही तालिबान सरकारला ‘मैत्रीपूर्ण’ समर्थन !

इस्लामिक स्टेटला जसा इस्लामी देशांनी विरोध केला नव्हता, तसेच ते तालिबानलाही विरोध करत नाहीत उलट त्याला उघडपणे समर्थन देत आहेत, हे भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घेऊन भारतात ही स्थिती येऊ न देण्यासाठी राष्ट्रनिष्ठ झाले पाहिजे !

काबुलमधील परिस्थिती आता अधिक सुरक्षित असून ती माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या काळातही नव्हती !

पाक, चीन यांच्यानंतर आता रशियाने तालिबानचे अशा प्रकारे समर्थन करण्याचा केलेला प्रयत्न भारतासाठी मोठा धक्काच आहे. रशियाने अमेरिकेला चपराक लगावण्यासाठी असे म्हटले, तरी भविष्यात रशियाची भूमिका काय असणार, हा प्रश्न भारतासमोर असणार !

फेसबूककडून तालिबानवर बंदी

‘तालिबान’ एक आतंकवादी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या मंचावर या संघटनेला आणि या संघटनेशी संबंधित खात्यांवर बंदी घालत आहोत’, अशी माहिती फेसबूककडून देण्यात आली आहे.

‘गझवा-ए-हिंद’च्या दिशेने वाटचाल ?

‘गझवा-ए-हिंद’ म्हणजे भारतीय उपमहाद्वीपाला इस्लाममय करण्यासाठी उघडण्यात आलेली मोहीम ! अफगाणिस्तानमध्ये चालू असलेल्या घडामोडी या त्या शक्यतेला दृग्गोचर करत आहेत. अर्थात् असे होऊ द्यायचे नसेल, तर…..

अफगाणिस्तानमध्ये अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा तालिबानचा भारताला फुकाचा सल्ला !

अफगाणिस्तानात शरीयत कायदा लागू करण्याचे संकेत !

तालिबान्यांनी ठार केले तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही ! – हिंदु पुजार्‍याचा निर्धार

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात.

(म्हणे) ‘तालिबानने अफगाणिस्तानला आतंकवाद्यांचे आश्रयस्थान बनवू नये !’ – तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणार्‍या चीनची फुकाची चेतावणी

आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाकिस्तान चीनचा मित्र आहे. तालिबान्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असेही चीनने म्हटले होते. असे असतांना या चेतावणीला अर्थ काय ?आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनच्या अशा विधानांवर कदापि विश्‍वास ठेवू नये !