भारत पुन्हा पाकविरोधात युद्धाची सिद्धता करत आहे ! – Asif Ali Zardari
‘जिहादी आतंकवाद’ आणि ‘हिंदुद्वेष’ या विचारसरणीवर उभारलेल्या पाकला भारताची पाकला धडा शिकवणारी कोणतीही कृती आतंकवादासमच वाटणार !
‘जिहादी आतंकवाद’ आणि ‘हिंदुद्वेष’ या विचारसरणीवर उभारलेल्या पाकला भारताची पाकला धडा शिकवणारी कोणतीही कृती आतंकवादासमच वाटणार !
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धही चालूच
अफगाणिस्तानने पाक सैन्याच्या चौक्यांवर आक्रमण केल्यानंतर घोषणा
अफगाण सैन्याच्या आक्रमणात ५५ पाक सैनिक ठार
पाकचे विमान पाडले
पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करतो आणि मग भारताने अशाच प्रकारे पाकमधील आतंकवाद्यांच्या तळांवर आक्रमण केल्यावर थयथयाट करतो; मात्र हाच पाक अफगाणिस्तानमध्ये आतंकवादी तळांवर आक्रमण करतो, हा दुटप्पीपणाच होय !
भारताकडून औषधे आयात करण्याचा प्रयत्न होणार
शरीयत कायद्यानुसार इस्लामी देशात कारभार केला जातो, तो किती मानवताविरोधी आहे, हे लक्षात येऊनही याचा कुणीच कधी विरोध करत नाही !
योग्य वेळ आल्यावर पाकिस्तान अफगाण तालिबानविरोधात ठोस पावले उचलेल. ही पावले सैनिकी कारवाईच्या स्वरूपाचीही असू शकतात आणि राजनैतिक पातळीवर संबंध तोडण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. पाकिस्तानविरोधात काम करणार्या आतंकवादी संघटनांना मिळणारे समर्थन सहन केले जाणार नाही.
‘भारतातील मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, असा कंठशोष करणारा भारतातील पुरो(अधो)गामी चमू आता अफगाणिस्तानातील या अमानवीय कायद्यांच्या विरोधात चकार शब्दही काढणार नाही, हे जाणा !
दोन्ही गटांच्या विचारसरणीत आणि सत्तेच्या वापराविषयीचे मतभेद आता संघटनेच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
पाकिस्तानी सैन्याच्या माध्यम विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत भारतावर पाकिस्तानमध्ये आतंकवादाला पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप केला.