पुणे येथील कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या तळई उद्यानाची दुर्दशा !
सिंहगडावर येणार्या पर्यटकांना विरंगुळा म्हणून वन विभागाने अनुमाने १ कोटी रुपये व्यय करून बांधलेले तळई उद्यान गेल्या ६ वर्षांपासून धूळ खात पडून आहे.
सिंहगडावर येणार्या पर्यटकांना विरंगुळा म्हणून वन विभागाने अनुमाने १ कोटी रुपये व्यय करून बांधलेले तळई उद्यान गेल्या ६ वर्षांपासून धूळ खात पडून आहे.
‘‘संजय राठोड यांनी त्यागपत्र दिले असले, तरी पूजाला न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संजय राठोड यांना अटक होणे आवश्यक आहे.’’ – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील
मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा आहे. छत्रपती शिवरायांनी फारसी भाषेतील शब्दांना मराठी प्रतिशब्द असणारा शब्दकोश सिद्ध केला. त्यांच्यामुळेच आपण हा दिवस पाहू शकत आहोत. आपणही शासकीय अवघड शब्द पालटून तेथे सोपे शब्द आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
खादी गोष्ट अल्प दिली जात असेल, तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही. केवळ समान वाटप व्हावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. त्याला संजय राऊत यांनी वरील शब्दांत प्रत्युत्तर दिले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरून त्यांची दिशाभूल करू नये.
शिवसेनेचे नेते, तसेच माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि युवासेना कोअर टीमचे सदस्य सिद्धेश कदम यांच्यासह २३ फेब्रुवारी या दिवशी श्री तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर कदम कुटुंबियांचा मंदिर संस्थानच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे (वय ६६ वर्षे) यांचे २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर मागील दोन मासांपासून उपचार चालू होते.
डॉ. शिंदे यांनी यासाठी लागणारा निधी मी देतो मात्र रायगड अंधारात ठेवू नका, असे सांगितले आणि तशा मागणीचे पत्र दिले. यानंतर १७ फेब्रुवारी या दिवशी डॉ. शिंदे यांच्याकडून रायगडावर विद्युत् रोषणाईचे साहित्य पोच करण्यात आले. यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १८ फेब्रुवारी या दिवशी रायगड प्रकाशमान झाला.
कायदा केवळ हिंदूंसाठीच आहे का ? अनधिकृत मंदिराठवर बळाचा उपयोग करून कारवाई करणारे पोलीस आता अजानच्या भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?