मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री डोळे मिटून गप्प बसलेले नाहीत. राज्यात कोण काय बोलत आहे ? याकडे त्यांचे लक्ष आहे. ते जागरूक मुख्यमंत्री आहेत. त्यांचे प्रत्येक घडामोडीकडे लक्ष आहे. कोणत्याही गोष्टीचे अन्वेषण पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतरच बोला. मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय आहेत. ते कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. त्याला संजय राऊत यांनी वरील शब्दांत प्रत्युत्तर दिले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याने ते कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत ! – खासदार संजय राऊत
मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याने ते कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत ! – खासदार संजय राऊत
नूतन लेख
- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून आवेदन प्रविष्ट !
- आताचे महाराज खरे वारसदार नसून ते दत्तक आले आहेत ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे महायुतीची अनुकूलता विजयात परावर्तित होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
- ‘मला श्री सिद्धिविनायकाला उत्तर द्यायचे आहे’, या भावाने मी सेवा केली ! – आदेश बांदेकर, माजी अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई
- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) नगरपरिषदेचा पाण्याचा बंब दुरुस्त न केल्यास आंदोलन करणार ! – संतोष परब, युवासेना
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा !; संजय निरूपम शिवसेनेत जाण्याची शक्यता !…