सनातन पुनर्नवा चूर्ण
‘सनातन पुनर्नवा चूर्ण’ हे औषध आता उपलब्ध आहे. येथे ‘प्राथमिक उपचार’ सांगितले आहेत. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे.
‘सनातन पुनर्नवा चूर्ण’ हे औषध आता उपलब्ध आहे. येथे ‘प्राथमिक उपचार’ सांगितले आहेत. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे.
नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४१ वर्षे) हे अभियंता असून महावितरण आस्थापनात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत असूनही गुरूंवरील श्रद्धा आणि साधनेची तळमळ यांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत.
श्री. शाम साखरे सध्या नामजप आणि भक्ती करण्याकडेच अधिक भर देतात. कोणतीही सेवा निरपेक्षतेने केल्यास आपोआप त्याचे फळ मिळते, अशीच त्यांची श्रद्धा आहे. अभ्यासातून श्रद्धा वाढते.
सनातन संस्थेच्या वतीने देहलीच्या सैदुलाजाब येथील ‘लिटिल वंस पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा इयत्ता ३ री ते ५ वीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
१० जुलै २०२२ या दिवशीच्या भागात नांदेड येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात परभणी, मानवत, नगर, जळगाव आणि नाशिक येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद पहाणार आहोत.
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेचे ५ खंड यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. या खंडांमुळे केवळ साधकांचीच नव्हे, तर अनेक हिंदुत्वनिष्ठांचीही भावजागृती होण्यासह त्यांना साधनेविषयी अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.
दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या ठिकाणी पदयात्रा आल्यावर हनुमान चालिसा पठण आणि महाआरती करून पदयात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत सर्व जाती-पंथाचे लोक, तसेच पक्ष आणि विविध संस्थांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सनातनचे साधक श्री. संजय जोशी यांचे ते सासरे, तर संत पू. सौरभ जोशी यांचे ते आजोबा होत. सनातन परिवार दोन्ही जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या सौ. शालिनी मराठे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या पुष्कळ आजारी असतांना आश्रमातील सर्व साधक त्यांची वेळोवेळी काळजी घेत होते. त्या साधकांकडे पाहून मला चांगले वाटले. साधकांनी त्यांची खोली अत्यंत स्वच्छ ठेवली होती.
सनातन संस्थेच्या वतीने तेलंगाणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा