सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची रचना पालटण्यापूर्वी अन् पालटल्यानंतर सनातनचे साधक आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

तेव्हाचे आणि आताचे ध्यानमंदिर यांच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती . . .

साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !

राष्ट्रीय स्तरावरील भाववृद्धी सत्संगाचा मूळ स्रोत वैकुंठलोक आहे. साक्षात् वैकुंठलोकातूनच श्रीविष्णूच्या चरणी हा भावसत्संग घेतला जातो.

स्त्रियांनी गायत्रीमंत्र का म्हणू नये ? : जाणून घ्या शास्त्रीय कारण

सध्याच्या काळात स्त्रिया पुरुषांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही पुरुषांसारखे हक्क हवेत म्हणून लढतांना दिसतात…

पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांच्यातील चैतन्याची स्थुलातून अनुभूती घेणारे आणि ‘त्यांच्या छायाचित्राचा प्रभाव इतरांवर कसा पडतो ?’, याची प्रचीती घेणारे अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्यामसुंदर राजंदेकर (वय ७७ वर्षे) !

मी आणि माझे मोठे बंधू ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) ४.९.२०२२ या दिवशी ‘गोवा एक्सप्रेस’ने गोवा येथे पोचलो. प्रवासात जागरण झाले असल्यामुळे मी पुष्कळ दमलो होतो आणि माझे अंग दुखत होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

मी नामजप करत होते. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असून ‘तो अल्प होत नाही’; म्हणून मला निराशा आली होती. त्या वेळी यागाचा धूर माझ्या संपूर्ण शरिरात जाऊ लागला. त्यानंतर मला उत्साह जाणवून मनातील निराशा अल्प झाली.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. श्राव्या चैतन्य राठी (वय २ वर्षे ३ मास) !

मूळची नाशिक येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली चि. श्राव्या चैतन्य राठी हिची आई आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

मनुष्याला त्याच्या गुणावगुणांसह स्वीकारणारे आणि त्याला ‘साधक’, ‘शिष्य’ अन् ‘संत’ या टप्प्यांनी मोक्षाप्रत नेणारे श्री गुरु !

संभाजीनगर येथील अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे श्री गुरूंची महती सांगणारे विचार !

प्रत्येक साधकाची साधना होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना जाणवलेली सूत्रे

‘प्रत्येक साधक घडावा आणि त्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु नीलेशदादांना तीव्र तळमळ असल्याने त्यांनी आश्रमात सत्संग चालू करणे….

प्रेमभावाने साधकांना आधार देऊन त्यांचा आधारस्तंभ बनलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

गोव्यात सद्गुरु नीलेशदादांशी भेट झाल्यावर त्यांनी वाराणसी आश्रमातील काही वैशिष्ट्ये सांगून साधिकेला तिथे अगत्याने बोलावणे….