गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी राज्यात २० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू !
गणेशोत्सव विसर्जनाला गालबोट लागले असून राज्यातील २० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मुंबई येथे ३, पुणे २, नगर ३, अमरावती १, मालेगाव येथे १, खानदेश ६, तर सोलापूर येथे ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.