भोपाळ येथील रुग्णालयातील बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीत ४ मुलांचा मृत्यू

भोपाळ येथील रुग्णालयातील बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीत ४ मुलांचा मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. स्वतःच्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचा गोंधळ उडाला होता.

नगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागामध्ये भीषण आग

नगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागामध्ये भीषण आग

कोरोनावर उपचार घेणार्‍या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

बिहारमधील दोन जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने २४ जणांचा मृत्यू

बिहारमधील दोन जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने २४ जणांचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण कळणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या त्यागपत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या त्यागपत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ !

शहरातील भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी भागाला जोडणार्‍या उड्डाणपुलाचा काही भाग १९ ऑक्टोबर या रात्री कोसळून अपघात झाला होता. त्या भागात काम बंद असल्याने दुर्घटना टळली.

जशपूरनगर (छत्तीसगड) येथे गर्दीमध्ये चारचाकी घुसल्याने ४ जणांचा मृत्यू

जशपूरनगर (छत्तीसगड) येथे गर्दीमध्ये चारचाकी घुसल्याने ४ जणांचा मृत्यू

जलद वेगाने येणारी गांजाने भरलेली चारचाकी एका गर्दीमध्ये घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडीच्या चालकाला चोपले आणि या गाडीला आग लावली.

रस्त्यांवरील अपघातातील घायाळ व्यक्तीला १ घंट्यात रुग्णालयात पोचवणार्‍यास केंद्र सरकार देणार ५ सहस्र रुपयांचे बक्षिस!

रस्त्यांवरील अपघातातील घायाळ व्यक्तीला १ घंट्यात रुग्णालयात पोचवणार्‍यास केंद्र सरकार देणार ५ सहस्र रुपयांचे बक्षिस!

अशी योजना राबवण्याऐवजी समाजाला धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात सद्गुणांचा विकास केल्यास समाजामध्ये इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती निर्माण होईल !

आचरा येथे झालेल्या अपघातात २ ठार, १ घायाळ

आचरा येथे झालेल्या अपघातात २ ठार, १ घायाळ

तालुक्यातील आचरा-मालवण मार्गावरून चालत जाणार्‍या तिघांना एका चारचाकी गाडीने आचरा हायस्कूलसमोर ३ ऑक्टोबरच्या रात्री ठोकरले.

मराठवाडा येथे अतीवृष्टीमुळे २० लाख हेक्टर शेतीची हानी !

मराठवाडा येथे अतीवृष्टीमुळे २० लाख हेक्टर शेतीची हानी !

पिकांच्या हानीमुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट, घरांचीही पडझड ! अतीवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ! यवतमाळ येथे पुराच्या पाण्यात एस्.टी. बस वाहून ४ प्रवाशांचा मृत्यू ! बुलढाणा येथे पैनगंगा नदीच्या पुरात दोघे वाहून गेले !

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्याविना रस्ते उभारणीचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्याविना रस्ते उभारणीचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामावरून मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला खडसावले !