वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पुणे ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्‍या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला.

इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे चंद्रशेखर आझाद !

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य भारतातील झाबुआ तहशिलीतील भाबरा गावी झाला. बनारसला संस्कृतचे अध्ययन करत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी प्रतिकूल परिस्थितीत सशस्त्र लढा उभारला ! – शरद फडके

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १३८ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना १७ फेब्रुवारी या दिवशी आदरांजली वहाण्यात आली.

ब्रिटिशांच्या विरोधात मृत्यूनंतरही लढण्याचा निर्धार करून तरुणांसमोर जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा आदर्श ठेवणारे क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके !

‘ज्या भूमीच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करत उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत रहावे, हे मला पहावले नाही आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात मी बंड पुकारले !

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान 

हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर म्हणाले की, क्रांतीकारकांनी घराची होळी करून, घरावर तुळशीपत्र ठेवून, संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले आहे; परंतु आता सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता आहे.