
जवाहरलाल नेहरू यांनी १२.१०.१९३० या दिवशी एका सार्वजनिक भाषणात ‘न्यायदानातील थोतांड (खोटेपणा) आणि भगतसिंगाचे धाडस अन् बलीदान’ यांसंदर्भात काही शब्द उद्गारले, ‘मी त्यांच्याशी सहमत असो किंवा नसो; परंतु माझ्या मनात भगतसिंगांसारख्या व्यक्तीचे धाडस आणि बलीदान यांप्रती श्रद्धा आहे. भगतसिंगांसारखे धाडस दुर्मिळ आहे. जर व्हॉईसराय आमच्याकडून अपेक्षा करत असतील की, ते हे आश्चर्यकारक धाडस आणि त्यामागील उच्च विचार यांंची प्रशंसा करण्यापासून परावृत्त करू शकतात, तर त्यांचा समज चुकीचा आहे. त्यांनी त्यांच्या मनाला विचारायला हवे, ‘जर भगतसिंग इंग्रज असते आणि त्यांनी इंग्लंडसाठी हे कार्य केले असते, तर त्यांना स्वतःला काय वाटले असते ?’
(संदर्भ : पाक्षिक ‘आर्यनीती’, २५.३.२०११)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !