
जवाहरलाल नेहरू यांनी १२.१०.१९३० या दिवशी एका सार्वजनिक भाषणात ‘न्यायदानातील थोतांड (खोटेपणा) आणि भगतसिंगाचे धाडस अन् बलीदान’ यांसंदर्भात काही शब्द उद्गारले, ‘मी त्यांच्याशी सहमत असो किंवा नसो; परंतु माझ्या मनात भगतसिंगांसारख्या व्यक्तीचे धाडस आणि बलीदान यांप्रती श्रद्धा आहे. भगतसिंगांसारखे धाडस दुर्मिळ आहे. जर व्हॉईसराय आमच्याकडून अपेक्षा करत असतील की, ते हे आश्चर्यकारक धाडस आणि त्यामागील उच्च विचार यांंची प्रशंसा करण्यापासून परावृत्त करू शकतात, तर त्यांचा समज चुकीचा आहे. त्यांनी त्यांच्या मनाला विचारायला हवे, ‘जर भगतसिंग इंग्रज असते आणि त्यांनी इंग्लंडसाठी हे कार्य केले असते, तर त्यांना स्वतःला काय वाटले असते ?’
(संदर्भ : पाक्षिक ‘आर्यनीती’, २५.३.२०११)
प्राचीन हिंदु धर्माची महानता
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !