बलात्कार प्रकरणातील आरोपींना देण्यात येणारा जामीन, न्यायाधिशांनी पीडितांवर अयोग्य पद्धतीने केलेली शेरेबाजी आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा !
हीन दर्जाच्या टिपण्या करून जामीन देणे हे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी घालणेच होय !
हीन दर्जाच्या टिपण्या करून जामीन देणे हे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी घालणेच होय !
यावर महिला आयोग, स्त्री स्वातंत्र्यवादी संघटना आदी गप्प का ? मंदिर प्रवेशाच्या सूत्रावरून महिलांच्या अधिकारांची आठवण होणार्या तथाकथित स्त्रीवादी आता कुठल्या बिळात जाऊन लपल्या आहेत ? कि या सर्वांना हा महिलांचा अवमान वाटत नाही ?
आरोपींना लवकर शिक्षा देण्याची पालक आणि ग्रामस्थ यांची मागणी !
माकपवाल्यांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि समाजवादी तोंड का उघडत नाहीत ?
‘गुन्हेगार पळून जात असेल, तर असे (गोळीबार करण्यासारखे ) ‘पॅटर्न’ असायला हवे’, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पोलिसांच्या बैठकीत सांगितले.
अल्पसंख्यांक मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !
जावळी तालुक्यातील १३ वर्षीय मुलीवर २८ जून या दिवशी तिच्या रहात्या घरी एकटी असल्याचा अपलाभ घेत ५० वर्षीय व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला.
महान हिंदु संस्कृती असलेल्या भारतात महिलांसमवेत अल्पवयीन मुलीही असुरक्षित असणे चिंताजनक ! बलात्कार करणार्यांना त्वरित कठोर शिक्षा न दिल्याचाच हा परिणाम आहे !
हिंदूंनो, वासनांध धर्मांधांपासून आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण द्या !
पहिल्या पतीपासून झालेल्या लहान मुलीवर बलात्कार !