वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात बलात्काराच्या २ सहस्र ६१ घटना उघडकीस !
बलात्काराच्या वाढत्या घटना हे समाजाच्या अध:पतनाचे लक्षण आहे ! महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याविना पर्याय नाही !