लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या
धर्मांधांच्या अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
धर्मांधांच्या अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !
पोलीसच जर बलात्कार करू लागले, तर स्त्रियांनी रक्षणासाठी कुणाकडे साहाय्य मागायचे ?
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
मूलगंज येथे रिजवान याने विधवा वहिनीला शीतपेयामधून अमली पदार्थ पाजले. त्यानंतर साथीदारासह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दोघांनी पीडितेचे आक्षेपार्ह छायाचित्रण केले आणि ते प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्हा नोंदवला आहे.
देशातील महिलांना सुरक्षित जीवन आणि योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कायदे अपुरे ठरत आहेत; कारण आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नाही, हे लक्षात घ्या ! जोपर्यंत फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !
महाविकास आघाडी सरकार महिला अत्याचाराविरुद्ध कुठलीही भक्कम कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले.
कठोर शिक्षा होत नसल्यानेच गुन्हेगार गुन्हे करण्यास वारंवार धजावतात !
असुरक्षित डोंबिवली शहर ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना आता कायद्याचे भय राहिलेले नाही.