बागपत (उत्तरप्रदेश) येथे वृद्ध पाद्य्राकडून ११ वर्षीय मुलीवर बलात्कार
पाद्य्रांना सभ्य, सुसंस्कृत समजणारे भारतीय त्यांचा खरे स्वरूप लक्षात घेतील का ? याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?
पाद्य्रांना सभ्य, सुसंस्कृत समजणारे भारतीय त्यांचा खरे स्वरूप लक्षात घेतील का ? याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
येथे ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यावर त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर वरील विधेयकाचा निर्णय घेण्यात आला.
पेरू देशात ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. तेथेही ‘अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी’, अशी मागणी करण्यात आली. यानंतर अल्पावधीतच सरकारने धाडसी पाऊल उचलले.
हा नरसंहार झाल्यावर त्यासंदर्भात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पाडण्याची अनेक वेळा संधी होती; मात्र तत्कालीन शासनकर्त्यांनी मौन पाळणे पसंत केले. मानवाधिकार संघटनांनाही हे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दिसले नाहीत. त्यामुळे उशिरा का होईना, हे सत्य जगासमोर आले, हेही नसे थोडके !
अत्यंत असंवेदनशील असणार्या ममता बॅनर्जी यांचे जनताद्रोही विधान ! राजकारण करण्यापेक्षा मुलीला न्याय मिळायला हवा ! बलात्कारासंबंधी अशी मानसिकता बाळगणार्या बॅनर्जी यांच्या राज्यात पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, याची सूतराम शक्यता नाही, हेच खरे !
अशा वासनांध धर्मांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !
विवाहाचे वचन देऊन संमतीने शारीरिक संबंध ठेवले आणि काही कारणाने विवाह झाला नाही, तर तो बलात्कार होत नाही, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या वेळी दिला आहे.
८० कोटी असलेल्यांना ‘अल्पसंख्य’ म्हणवल्या जाणार्या समाजाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळणारा जगातील एकमेव देश भारत !
एका इस्लामी विद्यापिठात जर हिंदु प्राध्यापकच त्याच्या श्रद्धास्थानांचा अनादर करत असेल, तर अन्य धर्मीय हिंदु धर्माचा आदर करतील का ?