आम्हाला बाबरी नाही, तर श्रीरामजन्मभूमीची आवश्यकता ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्हाला बाबरी नाही, तर श्रीरामजन्मभूमीची आवश्यकता ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्हाला आता बाबरी मशिदीची आवश्यकता नाही. आम्हाला आता श्रीरामजन्मभूमी पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे प्रसारसभेत केले. कर्नाटक राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.

उत्तरप्रदेश सरकार ‘रामकथा संग्रहालय’ ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे सोपवणार !

उत्तरप्रदेश सरकार ‘रामकथा संग्रहालय’ ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे सोपवणार !

ट्रस्टने हे संग्रहालय कह्यात घेतल्यानंतर ही कागदपत्रे जनतेसाठी खुली करण्यात येतील, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या कलाकृतीही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

मदनी यांची चिथावणी !

मदनी यांची चिथावणी !

‘धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते सहन करायचे अन् पुन्हा त्यांच्याशी गुण्यागोविंदाने रहायचे, ‘हिंदू हे भोळे, सर्वधर्मसमभावी, सहिष्णु आहेत, जातीजातींमध्ये भांडतील; पण शत्रूविरुद्ध एक होणार नाहीत’, ही लक्षणे धर्मांधांनी पुरती ओळखली आहेत. त्यामुळे ते बिनभोबाट काहीही विधाने करतात.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ही ‘अयोध्या बुद्ध विहार’ घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ही ‘अयोध्या बुद्ध विहार’ घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी खंडपिठाने, ‘न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये अयोध्या प्रकरणाविषयी निकाल दिला आहे.

श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळा नेपाळमधून अयोध्येत पोचल्या !

श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळा नेपाळमधून अयोध्येत पोचल्या !

ओडिशा आणि कर्नाटक राज्यांतूनही शिळा आणण्यात येणार !

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शोधण्यात आली शाळिग्राम शिळा !

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शोधण्यात आली शाळिग्राम शिळा !

या शाळिग्राम शिळेवरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्‍विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.

‘देशातील पुढील ५०-१०० वर्षांत मुसलमान शासन आल्यावर राममंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाईल !’

‘देशातील पुढील ५०-१०० वर्षांत मुसलमान शासन आल्यावर राममंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाईल !’

‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे फुत्कार !

अयोध्या भारतवर्षाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे सुवर्ण प्रतिबिंब ! – पंतप्रधान

अयोध्या भारतवर्षाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे सुवर्ण प्रतिबिंब ! – पंतप्रधान

‘रामो राजमणि सदा विजयते ।’ म्हणजेच रामरूपी सदाचाराचाच विजय होत आला आहे. आध्यात्मिक प्रकाशच भारताच्या भौतिक प्रगतीचे पथप्रदर्शन करणार आहे. दीप हा आशादायी आहे, तो उष्माही देतो आणि आगही ! तो स्वत: जळतो आणि अंधारालाही जाळतो.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी आचार्य धर्मेंद्र यांचा देहत्याग

श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी आचार्य धर्मेंद्र यांचा देहत्याग

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

(म्हणे) ‘अयोध्येच्या वेळी शांत होतो; मात्र ज्ञानवापीविषयी चुकीचा निर्णय आला, तर रक्तपात होईल !’

(म्हणे) ‘अयोध्येच्या वेळी शांत होतो; मात्र ज्ञानवापीविषयी चुकीचा निर्णय आला, तर रक्तपात होईल !’

हिंदू न्यायालयाचा निर्णय नेहमीच स्वीकारत असतात; मात्र धर्मांध मुसलमान अशा प्रकारची धमकी देतात, हे लक्षात घ्या !