‘देशातील पुढील ५०-१०० वर्षांत मुसलमान शासन आल्यावर राममंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाईल !’
‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे फुत्कार !
‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे फुत्कार !
‘रामो राजमणि सदा विजयते ।’ म्हणजेच रामरूपी सदाचाराचाच विजय होत आला आहे. आध्यात्मिक प्रकाशच भारताच्या भौतिक प्रगतीचे पथप्रदर्शन करणार आहे. दीप हा आशादायी आहे, तो उष्माही देतो आणि आगही ! तो स्वत: जळतो आणि अंधारालाही जाळतो.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
हिंदू न्यायालयाचा निर्णय नेहमीच स्वीकारत असतात; मात्र धर्मांध मुसलमान अशा प्रकारची धमकी देतात, हे लक्षात घ्या !
अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरासाठी १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च येणार !
सध्याच्या पुरातत्वज्ञांनी प्रा. लाल यांचा संदेश कृतीत आणल्यास जी दु:स्थिती पुरातत्व विभाग आणि प्राचीन स्थळे यांची झाली आहे, ती पुन्हा कधी न होता, भारताचा प्राचीन गौरवशाली वारसा, प्रगल्भ हिंदु संस्कृती यांचे दर्शन जगाला होऊ शकेल !
भारताच्या ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’चे माजी महासंचालक आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे १० सप्टेंबर या दिवशी निधन झाले.
‘गंगा जमुनी तहजीब’ या गोंडस नावाखाली हिंदूंना एकोप्याचे डोस पाजणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता मुसलमानांना उपदेश का देत नाहीत ?
डिसेंबर २०२३ पासून मंदिरात दर्शन शक्य आहे, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले.
धर्म आणि देवता यांच्यासाठी लढणारे पू. (अधिवक्ता) हरी शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्याप्रती हिंदू समाज ऋणी राहील !