लोकांच्या उत्स्फूर्त उत्साहात बाबरी ढाचा कसा ढासळला ? हे कुणालाच कळले नाही !

‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या समीकरणाचा उपहास करणार्‍या शरदराव पवार यांनीच तेव्हा (१९८० च्या दशकात) ‘रामजन्मभूमी आंदोलनाला दक्षिण भारतातून अजिबात प्रतिसाद मिळणार नाही’, अशी अभद्र वाणी उच्चारली होती. प्रत्यक्षात संपूर्ण भारतवर्षाने हे आंदोलन १०० टक्के यशस्वी केले. लोकांच्या उत्स्फूर्त उत्साहात बाबरी ढाचा कसा ढासळला ? हे कुणालाच कळले नाही.’

– डॉ. अशोक मोडक (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक नोव्हेंबर – डिसेंबर २०११)