छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २४ डब्‍यांच्‍या गाड्या धावणार

शहर आणि उपनगरे येथे वाढणारी गर्दी लक्षात घेता २४ डब्‍यांची रेल्‍वेगाडी करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली) येथील रेल्वेस्थानकात सुविधा द्या ! – किर्लाेस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटना 

सांगली जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांसाठी, तसेच पलूस, तासगाव, कडेपूर, खानापूर आणि वाळवा या तालुक्यांतील गावांसाठी किर्लोस्करवाडी हे नजीकचे अन् सोयीचे रेल्वेस्थानक आहे. सद्यःस्थितीत या स्थानकावर केवळ २ ‘पॅसेंजर’ आणि ३ जलद (एक्सप्रेस) गाड्यांना थांबा आहे. अ

‘सातारा-कोल्हापूर’ पॅसेंजर गाडीची ब्रेकिंग यंत्रणा निकामी झाल्याने गाडी दीड घंटे विलंबाने !

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सहस्रो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली ‘सातारा-कोल्हापूर’ पॅसेंजर सध्या प्रवाशांची परीक्षा पहात आहे. ८ सप्टेंबरला गाडीची ‘ब्रेकिंग यंत्रणा’ निकामी झाल्याने ती हातकणंगले स्थानकात बराच काळ थांबली.

अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आदी देशांना एकमेकांना रेल्वेने जोडण्यावर होणार चर्चा !

अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आणि अन्य काही देशांचे नेते रेल्वेमार्ग आणि बंदर यांच्या माध्यमांतून एकामेकांना जोडण्याच्या संदर्भात मूलभूत सुविधांवर चर्चा करणार आहेत.

कल्‍याण येथे मध्‍य रेल्‍वेच्‍या सिग्‍नलमधील बिघाडामुळे वाहतूक खोळंबली !

कल्‍याण येथे मध्‍य रेल्‍वेच्‍या सिग्‍नल यंत्रणेत २९ ऑगस्‍टला सकाळी बिघाड झाल्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे येथून कोकणात जाण्यासाठी ३ विशेष रेल्वे गाड्या

मुंबईवरून जाणार्‍या रेल्वेसाठी आतापर्यंत १ लाख ४ सहस्र गणेशभक्तांची तिकिटांची निश्चिती (कन्फर्म) झाली आहे.  त्या माध्यमातून रेल्वेला ५ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत.

पुणे येथे रेल्वे पोलीस अधिकार्‍याच्या आडमुठेपणामुळे वैद्यकीय कक्षाची जागा पालटण्याचा खटाटोप !

रेल्वे पोलीस दलाने सुचवलेली जागा एका बाजूला असून प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर नाही. त्यामुळे ती योग्य नसल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.

 २९ ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

‘मेगाब्लॉक’मुळे गाड्यांच्या वेळांत होणार्‍या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाकडे वर्ष २०२२ मध्ये भ्रष्टाचाराच्या १ लाख १५ सहस्र तक्रारी

देशात एका वर्षांत भ्रष्टाचाराच्या १ लाखाहून अधिक तक्रारी येतात, यावरून तक्रारी न येण्याचे प्रमाण किती असणार आणि देशात भ्रष्टाचार किती प्रमाणात होत असणार, हे लक्षात येते !

कोकण रेल्वेमार्गावर २३ ऑगस्टला ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळांत होणार्‍या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.