कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे लैंगिक शोषण करणार्या पाद्रयाला अटक
‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशी जगात प्रतिमा निर्माण झाल्याचे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशी जगात प्रतिमा निर्माण झाल्याचे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
एका मुलाखतीत ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांना जर्मनीतील कॅथॉलिक चर्चकडून समलैंगिक विवाहांना देण्यात आलेली अनुमती आणि चर्चमध्ये मुलांचे होणारे लैंगिक शोषण यांविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी असे उत्तर दिले !
पोर्तुगालमध्ये ४ सहस्र ८१५ मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील १०० हून अधिक आरोपी असणारे पाद्री चर्चमध्ये अद्यापही सक्रीय आहेत. या प्रकरणांची चौकशी करणार्या आयोगाने ही माहिती दिली आहे.
भारत के सेक्युलर इस पर चुप रहते हैं !
आरोपी असणारे १०० हून अधिक पाद्री अद्यापही पदावर कायम ! ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’, अशीच जगभरात त्यांची प्रतिमा निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये !
आता स्वतः माजी पोपच ही माहिती उघड करत असल्यावर पाद्रयांची नैतिकता शिल्लक रहातच नाही ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत कि प्रसारमाध्यमे याचे वृत्त प्रसारित करणार नाहीत !
यातून पाद्रयांची वासनांधता स्पष्ट होते ! सातत्याने समोर येणार्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पाद्रयांची विश्वासार्हता किती शेष राहिली असेल ! अशा घटनांचे वृत्त भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि निष्पक्ष प्रसारमाध्यमे दडपतात !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !
प्रशासनाने ‘बिलिव्हर्स’च्या धमक्यांना भीक न घालता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर रहावे ! हिंदू सहिष्णू असल्याने अनेक हिंदूंचे आमिषे दाखवून आणि फसवणूक करून धर्मांतर झाले, तरी हिंदूंनी वैध मार्गाने धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला !
अन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे प्रेम आणि शांती यांचा संदेश देणारे पाद्रयांचे वासनांध रूप समाजासमोर आणत नाहीत, हे लक्षात घ्या !