गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या पाद्रयाला अटक !

हिंदूंचे अशा प्रकारे धर्मांतर झाल्याने ईशान्य भारतातील राज्ये आज ख्रिस्तीबहुल झाल्याने तेथे देशविरोधी कारवाया चालू झाल्या आहेत. संपूर्ण देशातच ही स्थिती निर्माण होण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र बनवणे अपरिहार्य आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ ख्रिस्ती महिलांना अटक

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे दुःसाहस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

 तरुणीच्या कमरेवर हात ठेवून नृत्य करणार्‍या पाद्रयाचा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणाला अटक

पाद्रयांचे खरे स्वरूप विदेशातील जनतेला ठाऊक झाल्यामुळेच तेथील चर्च ओस पडू लागले आहेत. सहस्रो ख्रिस्ती नास्तिक होऊ लागले आहेत. या वस्तूस्थितीकडे केवळ मतांच्या राजकारणासाठी दुर्लक्ष करणारे द्रमुक सारखे राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याचा प्रयत्न भक्तगणांनी सतर्कतेने हाणून पाडला !

हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !

अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !

असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !

ब्युटी पार्लरच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या पाद्य्रासह तिघांना अटक

प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या पाद्य्रांचे खरे स्वरूप ! भारतभर धर्मांतरविरोधी कायदा करणे का आवश्यक आहे, हे या उदाहरणातून लक्षात येते

येशूला भेटण्यासाठी लोकांनी उपाशी राहून स्वतःला दफन करून घेतल्याने ४७ जणांचा मृत्यू !

भारतात अशा घटना घडण्यापूर्वीच सरकार आणि प्रशासन यांनी ख्रिस्ती मिशनरी आणि चर्च यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे !

मेरीलँड (अमेरिका) येथील कॅथॉलिक चर्चमध्ये ८० वर्षांत १५० पाद्रयांकडून ६०० मुलांचे लैंगिक शोषण !

अशा घटनांमध्ये एकाही वासनांध पाद्रयाला शिक्षा झालेली नाही ! चर्चच्या कायद्यामुळेच वासनांध पाद्री शिक्षेपासून स्वतःला वाचवू शकत असल्यानेच या कायद्याचा त्यांच्याकडून अपलाभ उठवला जात आहे. त्यामुळे या कायद्यात पालट करण्याची आवश्यकता आहे !

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्रयाला अटक

‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशी जगात प्रतिमा निर्माण झाल्याचे कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये !