साहित्य मंडळ कि राजकारण्यांचे बटीक ?
राज्यकर्ते राजकीय हेतू सोडून साहित्यिक म्हणून सहभागी होतील आणि देणगीदार जेव्हा श्री सरस्वतीदेवीच्या चरणी अर्पण समजून देणगी देतील, तेव्हाच खर्या अर्थाने वादातीत साहित्य संमेलने होतील अन् साहित्याचे खर्या अर्थाने उत्थान होईल.