गोवा विधानसभेच्या एक चतुर्थांश आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन आणि ३ चतुर्थांश आमदारांनी पक्षांतर करून केला राष्ट्रीय विक्रम !
जे निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी; म्हणून आपला पक्ष सोडून दुसर्या पक्षात जातात, ते राष्ट्रद्रोही असतात; कारण ते जनतेची फसवणूक करतात !