पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकार्यांशी साधला ‘ऑनलाईन’ संवाद !
नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपक्रमांविषयी पंतप्रधानांकडून समाधान
नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपक्रमांविषयी पंतप्रधानांकडून समाधान
पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना आणि मुख्यमंत्र्याना मार्च मासामध्येच कोरोना दुसरी लाट येण्याअगोदरच सर्व सिद्धता करण्यास सांगितले होते. भारताने केवळ ९ मासांमध्येच २ भारतीय लसी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ सिद्ध केल्या.
कोरोना महामारी ही गेल्या १०० वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोना संसर्गाने तुमच्या समोरच्या आव्हानांत वाढ केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आला, तर देशात आपोआप कोरोना नियंत्रणात येणार आहे. तुमच्याकडे संपूर्ण देशासाठी उपयुक्त ठरू शकणार्या काही सूचना असल्यास मला न डगमगता सांगा.
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या विरोधात महाराष्ट्र चांगली लढाई लढत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी ८ मे या दिवशी कोरोनाच्या स्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
इस्लामी आक्रमणे आणि ब्रिटीश साम्राज्यवाद यांना भारत पुरून उरला. त्याप्रमारणे कोरोना महामारीलाही भारत सामोरे जाईल. आता कडक उपाययोजना न केल्यास आपल्याला आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल.
सध्या आपण जशी अंशत: बंदी आणत आहोत, तशी नाही, तर देशव्यापी दळणवळण बंदी हवी; कारण कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे, असा सल्ला ‘कोविड टास्क फोर्स’च्या सदस्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !
डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.