कोरोनाच्या चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे आणि लसीकरण करणे यांवर भर द्या !

कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य खात्याने गोव्यासह एकूण ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना कोरोनाच्या चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे आणि लसीकरण करणे यांवर भर देण्याचा आदेश दिला आहे.

भारताच्या लसीला परदेशातूनही मान्यता

कोव्हॅक्सीन लसीला मान्यता देणारा झिम्बाब्वे हा जगातील पहिला देश ठरला आहे.

पाकमध्ये कोरोनावरील चिनी लस घेतलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण

चीनच्या लसीवर यापूर्वीच जगभरातून शंका उपस्थित करण्यात आली आहे.

भारत कोरोना लस अन्य देशांना दान देत आहे किंवा विकत आहे; मात्र देशातील नागरिक त्यापासून वंचित ! – देहली उच्च न्यायालय

सिरम आणि भारत बायोटेक यांना उत्पादन क्षमता सांगण्याचा आदेश

वर्षाच्या शेवटपर्यंत कोरोना महामारी संपेल, असे समजणे चुकीचे ! – जागतिक आरोग्य संघटना

देशांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

आयुर्वेदाचे सिद्ध झालेले श्रेष्ठत्व !

आजच्या घडीला आधुनिक वैद्यांकडून केल्या जाणार्‍या रुग्णांच्या विविध पडताळण्या आणि औषधांचा भडीमार यांमुळे रुग्णांचे आर्थिक शोषण होते. वैद्य रामराज सिंह यांनी माझ्यासह अनेक रुग्णांचे नाडीपरीक्षणाच्या माध्यमातून योग्य निदान केले.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित ! – अधिष्ठाता डॉ. दीक्षित

सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे २१ हॉटस्पॉट !

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ या मागणीसाठीचा धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्चा स्थगित !

गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.

कोरोनामुळे मुंबईतील ८७६ इमारती सील; प्रतिदिन सरासरी ६४४ रुग्ण

८ फेब्रुवारी या दिवशी रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५७४ दिवस इतका होता, तो आता २१ फेब्रुवारीपर्यंत ३२१ दिवसापर्यंत घसरला आहे. मुंबईत बरे होणार्‍या रुग्णांचा दर ९४ टक्के इतका आहे.