पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे विधान

मुंबई – प्रदूषण हे एक गंभीर सूत्र आहे; पण हे सूत्र केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच का उपस्थित केले जाते ? अभिनेत्यांनी दिवाळीत फटाक्यांविषयी उपदेश करू नये. आम्ही बकरी ईद किंवा ताजिया (इमाम हुसेन यांच्या समाधीची प्रतिकृती. ती अनेक प्रकारात आणि आकारात बनवली जाते) यांच्याविषयी कधी उपदेश करत नाही. त्यामुळे आमच्याही सणांविषयी कुणी उपदेश करू नका. ही आमची परंपरा आहे आणि आम्ही ती पाळू, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशातील छत्तरपूर येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देतांना व्यक्त केली.
🔥 Pandit Dhirendra Krishna Shastri in Mumbai:
🗣️ “We never comment on Bakri Eid, so don’t preach to Hindus about Diwali crackers!”💥 Said pollution is raised only during Hindu festivals.
🙏 “We’ll proudly continue our traditions.”
🎬 Also slammed Bollywood’s selective… pic.twitter.com/mTDnEItQlB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 12, 2025
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांना पत्रकारांनी दिवाळीत फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाविषयी आणि चित्रपट अभिनेते फटाके न फोडण्याच्या करत असलेल्या आवाहनाविषयी प्रश्न विचारला होता. त्याला त्यांनी वरील उत्तर दिले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाई; शासन दीर्घकालीन उपाययोजना करणार ! – मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
राज्यात अवैध बाईक टॅक्सी चालकांचे प्रमाण मोठे : १४ मासांत १ सहस्राहून अधिकांवर कारवाई !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !