महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

सध्याच्या आत्पकाळामध्ये शीतलहर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्यतः वातावरणातील तापमान उणे शून्य सेल्सियसपर्यंत गेल्यावर त्याला ‘शीतलहर’ आहे, असे म्हटले जाते.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

आत्पकाळामध्ये महायुद्ध, भूकंप, सुनामी यांप्रमाणेच उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. भविष्यात विविध कारणांनी उष्णतेची लाट आल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ? याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

इचलकरंजीत पंचगंगेचे पात्र जलपर्णीने व्यापले

पंचगगा नदीपात्र जलपर्णीने व्यापले आहे. नदीघाट परिसरातही जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचली आहे. त्याचा धोका जलचरांना निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाणीप्रवाह थांबला होता. त्यामुळे पाण्यात शेवाळाचे प्रमाण वाढले होते. परिणामी पाण्याला हिरवट रंग आला होता.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

येणार्‍या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या आपत्काळाविषयीची लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या लेखात सुनामीविषयी माहिती देण्यात आली आहे.

कालीदेवीच्या प्रकोपामुळे ऋषीगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वास जात नसल्याचे ग्रामस्थांचे मत !  

‘नदीच्या प्रवाहामध्ये कुणीही बाधा आणू नये’, अशी देवीची इच्छा आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांचे हे मत सरकार आता तरी विचारात घेईल का ?

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्‍वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

राज्यातील २८ जिल्ह्यांना अवेळी पावसाची चेतावणी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांवर अवकाळीचे सावट !

राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट आणि पाऊस पडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर (जिल्हा अकोला), खामगाव (जिल्हा बुलडाणा) परिसरात हलका पाऊस झाला.

अवेळी पावसामुळे विदर्भातील वातावरण गारठले

तुरळक गारपिटीमुळे संपूर्ण पूर्व विदर्भातील वातावरण गारठले आहे.

देशात गेल्यावर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !

वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते.

उत्तराखंडमध्ये ५८ धरणे प्रस्तावित; मात्र अमेरिकेमध्ये फोडली जात आहेत धरणे !

एरव्ही पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणारा भारत याविषयी मात्र उलट कृती का करत आहे ? धरणांमुळे होणारी हानी लक्षात घेता भारत सरकार धरणांविषयी काय भूमिका घेणार ?