‘पाकिस्तान अन्टोल्ड’ संघटनेने घेतले १ सहस्र २०० हिंदु शरणार्थी मुलांना दत्तक !
विनामूल्य शिक्षण देण्याची केली व्यवस्था !
अर्थसाहाय्य करण्याचे केले हिंदूंना आवाहन !
विनामूल्य शिक्षण देण्याची केली व्यवस्था !
अर्थसाहाय्य करण्याचे केले हिंदूंना आवाहन !
हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार !
मालेगाव स्फोटप्रकरणी भोपाळ न्यायालयात चालू आहे सुनावणी !
न्यायाधिशांनी १० मिनिटांसाठी रोखले न्यायालयाचे कामकाज !
अशा प्रकारच्या जनगणनेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे कुटील षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंच्या विरोधातील हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांचे हे कटकारस्थान उलथवून लावण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय आहे !
सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्वाचा स्वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्टोबर या दिवशी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राजधानी देहलीसह उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ३ ऑक्टोबर या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. देहली-एन्.सी.आर्. या भागात दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर ४.६ इतकी तीव्रता नोंदवली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही अशी स्थिती असेल, तर आपण स्वच्छतेच्या संदर्भात मागास आहोत, हेच जगाला दिसते !
तमिळनाडूमध्ये सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आसुसलेले द्रमुक सरकार सत्तेत असल्याने याहून वेगळे काही होणार नाही ! अशा सरकारला वैध मार्गाने विरोध करण्यासाठी देशभरातील हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे !
देहलीत अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड !
हिंदु संघटनांनी केवळ पाटी हटवून थांबू नये, तर या अवैध मशिदीवर कारवाई होण्यासाठीही प्रयत्न करावा !