पाक सीमेवर भारत स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा कार्यान्वित करणार !
भारताला अस्थिर करण्यासाठी पाक विविध तंत्रज्ञानांचा वापर करते. या तंत्रज्ञानाला शह देण्यासाठी भारताकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहेच; परंतु मुळात आतंकवादाच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे अधिक आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !