घुसण्याचा प्रयत्न करणार्या म्यानमारच्या नागरिकांना भारतात घेऊ नका ! – मणिपूर सरकारचा सीमेलगतच्या ५ जिल्ह्यांना आदेश
म्यानमारमधील सैन्याच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम !
म्यानमारमधील सैन्याच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम !
तमिळनाडूतील अण्णाद्रमुकचे आमदार आर्. चंद्रशेखर यांच्या वाहनचालकाच्या घरावर आयकर विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने धाड टाकून १ कोटी रुपये जप्त केले आहेत. अलगरासामी असे या चालकाचे नाव आहे.
हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंची आरती रोखली जाणे हे संतापजनक ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे अपेक्षित नाही ! आरती रोखण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? आरती रोखणार्या धर्मांधांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे झाली.
जयपूर येथे पोलीस अधिकार्याकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न
अजमेर दर्ग्याकडून अनेक हिंदूंना गेल्या अनेक वर्षांपासून अशी पत्रे पाठवली जात आहेत. काही पत्रांसमवेत ‘मनीऑर्डर’चा फॉर्मही दिलेला असतो….
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !
प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना २९ मार्च या दिवशी ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले.
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद हा आतंकवाद्यांना ठार करून संपणार नाही, तर त्यांची निर्मिती करणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो संपेल !
उत्तरप्रदेशात सातत्याने साधू, पुरोहित, हिंदुत्वनिष्ठ यांंच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !