महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐकतांना ‘जगभरातील लोक हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याशी अंतरात्म्यातून जोडलेले आहेत’, असे वाटणे

अनादी काळापासून मनुष्य हिंदु धर्माचाच अंश असल्याने त्या धर्माच्या संस्कृतीकडे मनुष्याची आंतरिक ओढ असणे स्वाभाविकच वाटते.

मशिदीत आयोजित कार्यक्रमात जमावाने कॅनडाच्या पंतप्रधानांना वापरले अपशब्द !

खलिस्तानी आतंकवाद्यांना वेठीस आणण्याचे धैर्य नसणार्‍या ट्रुडो यांना त्यांच्या देशातील मुसलमान नागरिकही जुमानत नाहीत, यात काय आश्‍चर्य !

फ्रान्स २० सहस्र शरणार्थी धर्मांध मुसलमानांना हाकलणार !

भारताने देशातील पाकप्रेमींना हाकलण्याचा निर्णय घेतला, तर ती संख्या  कोटींमध्ये असेल, यात शंका नाही !

उत्तरप्रदेशातील अनधिकृत मदरशांना मिळणार्‍या विदेशी देणग्यांची चौकशी होणार !

अशा प्रकारचे अनधिकृत मदरसे चालू होईपर्यंत आणि त्यांना विदेशातून देणग्या मिळेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

जम्मू-काश्मीरमध्ये रोहिंग्या मुसलमानांसाठी अधिवास प्रमाणपत्र बनवणार्‍या टोळीला अटक

देशातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना कधी हाकलणार ? पाकिस्तान ११ लाख अफगाण्यांना हाकलत असतांना भारत कठोर कधी होणार ?

सोलापूर येथे गरब्याच्या कार्यक्रमात हिंदू म्हणून घुसलेल्या ३ मुसलमान तरुणांना हिंदु संघटनेचा दणका !

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सतर्क असलेल्या सकल हिंदूसंघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! अशीच सतर्कता गरब्याचे आयोजन करणार्‍या प्रत्येक आयोजकाकडे असायला हवी, तरच हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होऊ शकेल !

…अशा हिंदूंना अज्ञानी, विकले गेलेले कि ‘अपघाताने हिंदु जन्मलेले’ काय म्हणावे ?

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १३ या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728521.html १. भगव्या आतंकवादाचा शोध लावणारे जन्महिंदू ! ‘केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात सातत्याने बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे करून गैरमुसलमानांना क्रूरपणे ठार मारणारे सर्व आतंकवादी हे कट्टर आणि धर्मांध मुसलमानच असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. अनेक इस्लामी … Read more

अन्यायाविरोधात हिंदूंच्या प्रखर संघटनाची आवश्यकता !

या प्रकरणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पोलीस प्रशासन नेहमी धर्मांधांसमोर वाकतात आणि हिंदूंना कस्पटासमान लेखतात. हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, तरीही त्याची नोंद घेतली जात नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे हिंदूंनी प्रखर असे हिंदूसंघटन केले पाहिजे !

मणीपूर येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार महंमद इस्लाउद्दीन खान याला अटक

मणीपूरमध्ये ख्रिस्ती आणि हिंदु समाजामध्ये हिंसाचार चालू असतांना जिहादी मुसलमान याचा अपलाभ घेत आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे !

मीरारोड येथील दुकानदारावर गोळी झाडण्याचा प्रयत्न फसला !

मुसलमानांची हिंसक मनोवृत्ती लक्षात घ्या ! अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !