काश्‍मिरी मुसलमान विद्यार्थ्‍यांची देशविरोधी मानसिकता जाणा !

झाशी येथील बरुआसागर नवोदय विद्यालयाचे २० हिंदु विद्यार्थी काश्‍मीरमधील राजौरी नवोदय विद्यालयात शिकण्‍यासाठी गेले असता त्‍यांना तेथे मारहाण करण्‍यासह देशविरोधी घोषणाबाजी करायला भाग पाडले, तसेच देवतांची चित्रे फाडण्‍यात आली.

हिंदु युवती भ्रमित होण्यामागील कारण !

हिंदु युवती भ्रमित होण्यामागे बॉलीवूड, सामाजिक माध्यमे, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ आणि टीव्हीवरील विज्ञापने कारणीभूत ठरत आहेत.

शाहरुख सैफी इस्लामी धर्मोपदेशकांचे व्हिडिओ पाहून बनला ‘जिहादी’ !

यातून धर्माविषयी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली झाकिर नाईकसारखे इस्लामी धर्मोपदेशक काय करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

देवतांची चित्रे फाडली, देशविरोधी घोषणा देण्यास भाग पाडले !

काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थ्यांची ही हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी मानसिकता पहाता, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद पुढे अनेक वर्षे नष्ट होणार नाही, हेच स्पष्ट करते !

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !

मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?

नमाजपठण करायचे असेल, तर मशिदीमध्ये जा !

रस्त्यांवर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती नमाजपठण करून नागरिकांना बाधा निर्माण करण्यावरही न्यायालयाने आदेश द्यावा, असेही जनतेला वाटते !

गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?

प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे गोवाभर तीव्र पडसाद

संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.

हिंदूबहुल भारतातील मंदिरेही असुरक्षित !

उन्नाव (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील बांगरमऊ गावात जावेद नावाच्या एका मुसलमान युवकाने येथील ऐतिहासिक बाबा बोधेश्वर महादेव मंदिरात घुसून ३ भाविकांवर लाठीने आक्रमण केले. यामध्ये ते गंभीररित्या घायाळ झाले.

‘हिंदु आणि हिंदुत्व, म्हणजे ‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ’!

‘कट्टर हिंदु असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात रहाणार्‍या अन्य धर्मियांना कधीही सापत्न (सावत्र) वागणूक दिली नाही. त्यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा कधी अवमान केला नाही, ना त्यांची प्रार्थनास्थळे कधी उद्ध्वस्त केली.