कापशी (जिल्हा कोल्हापूर) येथील ६ वर्षाच्या बालकाची अपहरण करून हत्या !
शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव राजेश केसरे या ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबरला पहाटे उघडकीला आली.
शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव राजेश केसरे या ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबरला पहाटे उघडकीला आली.
पाकच्या समर्थनातून भारतात आतंकवादी कारवाया करणारे खलिस्तानी यावर का तोंड उघडत नाहीत ? कि पाकमध्ये शिखांचा वंशसंहार होणे त्यांना मान्य आहे ?
हिंदूबहुल देशात हिंदु संतांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्या होऊनही त्यांच्या मारेकर्यांना पकडू न शकणे, तसेच बेपत्ता झालेल्या संतांना शोधू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
येथील हैदरपूर परिसरात रहाणार्या १७ वर्षीय आलोक कुमारचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. ‘मुसलमान मुलीच्या कुटुंबियांनी आमच्या मुलाला मारून त्याचा मृतदेह झाडावर लटकवला’, असा आरोप मृत मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.
ठार झालेल्या या दोघा गुंडांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. हे दोघेही अधिवक्त्यांच्या वेशात न्यायालयात आले होते.
जिहादी आतंकवादी भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशाला त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !
धर्मांध हे गुंडगिरी करण्यापासून ते आतंकवादी कारवायांपर्यंत सर्वच समाज विघातक कारवायांमध्ये गुंतले असतांनाही कुठलेही सरकार त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
कोरोना महामारीमुळे गेले जवळपास ६ मास संचारबंदी लागू असतांना गुन्ह्यांत वाढ कशी होते ?
अशा वासनांधांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे
धर्मांधांच्या अशा हिंसक कृती पाहिल्यास धर्मांधांनी हिंदूंना मारण्याची ही नवीन क्लृप्ती काढली का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?